शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी समिती स्थापन करणार – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
अमरावती : शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा गहण विषय आहे. तसेच कर्जमाफी करताना कोणत्या घटकाची कर्जमाफी करावी याबाबत क्लिष्टताही आहे. त्यामुळे गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीच्या शिफारशीच्या…
Read More...
Read More...