विदर्भ

भाजपा चे संकल्पपत्र ही देशाच्या समृद्धीची गॅरंटी! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेले संकल्पपत्र हा केवळ कागदी आश्वासनांचा पेटारा नसून जनतेच्या आशा आणि अपेक्षा पूर्ण करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची गॅरंटी आहे. या संकल्पपत्रातील प्रत्येक संकल्प पूर्ण करण्यासाठी भारतीय…
Read More...

सत्तेवर येताच संपूर्ण देशात समान नागरी कायदा! भंडारा येथील सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची…

भंडारा : संपूर्ण देशात समान नागरी कायदा, एकाच वेळी लोकसभा-विधानसभा निवडणुका,70 वर्षावरील प्रत्येक नागरीकास पाच लाखापर्यंत मोफत उपचार, घराघरात पाईप गॅस जोडणी, गरीबांच्या घरात मोफत वीज, प्रत्येक क्षेत्रात युवकांचे भविष्य उजळणाऱ्या लाखो संधी,…
Read More...

नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी आणि अर्धवट काँग्रेसमध्ये विकासाची ताकद नाही!, नांदेड येथील सभेत…

एक नकली शिवसेना, एक नकली राष्ट्रवादी आणि दोघांनी मिळून अर्धी केलेली उरलीसुरली काँग्रेस यांची तीनचाकी ऑटोरिक्षा महाराष्ट्राचा विकास करू शकणार नाही, इंजिन एकाचे, चाके एकाची, आणि सुटे भाग तिसऱ्याचे अशी ही रिक्षा निवडणुकीच्या निकालानंतर आणखीनच…
Read More...

मोदी सरकारने गरीब कल्याणाबरोबरच देशाला आत्मनिर्भर केले… नांदेड येथील सभेत उपमुख्यमंत्री…

नांदेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षांत गरीब कल्याण कार्यक्रम प्रत्यक्षात आणण्याबरोबरच सर्वांगीण विकास करून देशाला आत्मनिर्भर बनविले आहे. मोदी सरकारच्या सहकार्याने नांदेडसह मराठवाड्याचा चौफेर विकास करण्यासाठी भारतीय जनता…
Read More...
error: Content is protected !!