रामायणातील तत्वज्ञानाची सबंध जगाला आवश्यकता आहे – चंद्रकांत पाटील
![](https://firstmaharashtra.com/wp-content/uploads/2023/02/1-750x430.jpg)
चंद्रकांत पाटील यावेळी म्हटले कि , या ग्रंथात जीवन कसे जगायचे याची माहिती मिळते. पत्नी सोबत कसा व्यवहार करायचा, मुलांसोबत कसा व्यवहार करायचा, आईसोबत कसा व्यवहार करायचा, शत्रूसोबत कसा व्यवहार करायचा. यामुळे ५००० वर्षांननंतर देखील त्यातील गोडवा कायम आहे. आजही रामायण टीव्ही वर लावले जाते, महाभारत बघण्याची उत्सुकता असते. शिवाजी महाराजांच्या जीवनावर मालिका येत आहे मला पाहायची आहे अशी एक उत्सुकता असते. त्यामुळे ज्यामध्ये आस्था आहे असा विषय तुम्ही निवडला आहे, त्यामुळे मी तुमचं अभिनदंन करतो असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. याची गरज देशालाच नाही तर जगाला आहे असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
![](https://firstmaharashtra.com/wp-content/uploads/2023/02/somayya-collage-2-300x200.jpg)