स्पेशल

पवित्र चारधामला यात्रेला निघालाय, हे खास तुमच्यासाठी

मुंबई : उत्तराखंडमध्ये पवित्र चारधामला भेट देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उत्तराखंड शासनाने या काळात होणाऱ्या गर्दी व्यवस्थापनासाठी दि.31 मे, 2024 पर्यंत कोणत्याही प्रकारची “व्हीआयपी दर्शन”सुविधा देण्यात येणार नसल्याचे एका…
Read More...

सकाळी रिकाम्या पोटी गूळ खाल्याने ‘हे’ होतील फायदे; वाचा सविस्तर माहिती

गूळ हा पदार्थ शरीरासाठी फार उपयुक्त आणि औषधी आहे. हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. उसापासून तयार होणारा हा पदार्थ सगळ्याच प्रकारे शरीरासाठी फायद्याचा आहे. सुरुवातीच्या काळात सर्वत्र लोकांना गुळ पुढे करायचे. म्हणजे कोणी पाहूणे देखील घरी आले…
Read More...

खसखस म्हणजे नेमकं काय? खसखस कुठून मिळते? जाणून घ्या!

अफूच्या बोंडातील बी म्हणजे आपण वापरतो ती खसखस. कित्येक जणांना हि गोष्ट माहित नसेल. दिवाळीतील अनारसे बनवतांना त्यावर खसखस वापरली जाते तसेच बाळंतीणीला  खसखसची लापशी खाऊ घालतात, इथपर्यंतच खसखस आणि आपली ओळख. खसखस कशी मिळवतात ? त्याआधी बघूया…
Read More...

भिजवलेले बदाम खाल्याने शरीरासाठी नेमका काय फायदा होतो; जाणून घ्या!

मुंबई: सुका मेवा हा तेलकट आणि चरबी वाढवणारा असल्याचं मानलं जातं. पण काजू सोडल्यास अन्य कुठल्याही सुक्या मेव्याने चरबी वाढत नाही. सुक्या मेव्यामधील बदामात सर्वात कमी चरबी असते. बदामामध्ये अनेक प्रकारची प्रथिनं असतात. त्यामुळे डाएटमध्ये देखील…
Read More...