राज्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत असताना काल अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केवळ घोषणांचा सुकाळ करून जनतेला मोठी स्वप्ने दाखवण्याचे काम झाले – अनिल देशमुख
राज्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत असताना काल अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केवळ घोषणांचा सुकाळ करून जनतेला मोठी स्वप्ने दाखवण्याचे काम झाले. त्यामुळे २९३ अन्वये प्रस्ताव मांडत राज्यातील शेतकऱ्याला मदत करण्याची मागणी आ. अनिल देशमुख यांनी केली.