• Likes
  • Followers
  • Followers
  • Tuesday, July 5, 2022

First Maharashtra First Maharashtra -

  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर
First Maharashtra

मावळमध्ये स्थानिक भाजप नेत्यांनी आंदोलकांना प्रोत्साहित केले, म्हणून संघर्ष झाला

महाराष्ट्रमुंबईराजकीय
On Oct 13, 2021
Share

मुंबई: मावळ घटनेची तुलना लखीमपूर हिंसाचाराशी करणाऱ्या भाजप आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार पलटवार केला आहे. मावळची घटना आणि लखीमपूर हिंसाचाराच्या घटनेत जराही साम्य नसल्याचं पवार म्हणाले. मावळमध्ये जे घडलं किंवा शेतकरी मृत्युमुखी पडले त्यांना जबाबदार सत्ताधारी पक्षाचे नेते किंवा मंत्री जबाबदार नव्हते. त्या घटनेला जबाबदार पोलिस आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी तेथे कारवाई केली. मात्र लखीमपूर आणि मावळची तुलना होऊ शकत नाही. मावळ घटनेसंदर्भात त्यावेळेला ज्यांच्यावर आरोप केले त्यांच्या काही संबंध नव्हता. उलट परिस्थिती हाताबाहेर जावी म्हणून भाजपने प्रोत्साहित केले आणि म्हणून मावळमध्ये संघर्ष झाला असा गंभीर आरोप शरद पवार यांनी भाजपवर केला.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. गोळीबाराच्या काळात लोकांना भडकवण्याचं काम कोणी केलं हे लोकांच्या लक्षात आलं. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार ९० हजारांच्या फरकाने निवडून आला. जर याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जबाबदार असता तर पक्षाचा उमेदवार निवडणून आलाच नसता हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे, असे पवार म्हणाले.

लखीमपूर खेरीमध्ये शांतपणे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना गाडीने चिरडून ४ ते ५ जणांची हत्या करण्यात आली. त्यात एक पत्रकार होता असं समजलं. असा प्रकार कधी घडलेला नव्हता. त्या शेतकऱ्यांपैकी काही लोकांनी सांगितलं की त्या गाडीमध्ये केंद्रीय मंत्र्यांचे चिरंजीव होते. मात्र मागणीला प्रतिसाद यूपी सरकारनं दिला नाही. सुप्रीम कोर्टानं प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर मग कारवाईबाबत भूमिका घेतली गेली. ते नव्हतेच अशी केंद्रीय राज्यमंत्री सांगत होते. मात्र त्यांच्या चिरंजीवाला शेवटी अटक करावी लागली.

लखीमपूर हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या चिरंजीवांना अटक करण्यात आलेली आहे. आता या प्रकरणी चौकशी सुरू असून केंद्रीय गृह राज्यमंत्री पदावर अजय मिश्रा यांनी राहणे योग्य नाही. यामुळे जनतेचा कायदा आणि सुव्यवस्थेवर विश्वास राहणार नाही आणि हे अतिशय महत्वाचे असल्याचे पवार म्हणाले.

In MavalLatest News & Videoslocal BJP leaders encouraged the protestersPhotos about Sharad Pawar -Sharad Pawa (@PawarSpeaks) · TwitterSharad Pawar - Home | FacebookSharad Pawar - Wikipediaso there was a struggleकेंद्रीय गृहकेंद्रीय मंत्र्यांचेपक्षनेते देवेंद्र फडणवीसमावळमावळमध्ये स्थानिक भाजप नेत्यांनी आंदोलकांना प्रोत्साहित केलेम्हणून संघर्ष झालाराज्यमंत्री
You might also like More from author
कोरोना अपडेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण

महाराष्ट्र

कलावंत म्हणून मी सन्मान करतो, शरद पवारांकडून अमोल कोल्हेंची पाठराखण

महाराष्ट्र

क्रीडा संस्कृतीस प्रोत्साहन मिळण्याकरिता क्रीडा संकुलांच्या अनुदानात वाढ – मंत्री…

महाराष्ट्र

अमोल कोल्हेंचा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही; नाना पटोले आक्रमक

महाराष्ट्र

कोरेगाव नगर पंचायतीवर शिवसेनेची सत्ता; आमदार शशिकांत शिंदेंना मोठा धक्का

प. महाराष्ट्र

कर्जत नगरपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात; माजी मंत्री राम शिंदे मोठा धक्का

महाराष्ट्र

शेकापचे जेष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन

पुणे

शरद पवार यांचा फुगेवाडी ते पिंपरी-चिंचवड मेट्रोने प्रवास; पुणे मेट्रोच्या कामाचा…

मनोरंजन

राज्यात शरद पवार यांच्याइतका सेन्सिबल, विचारी, विवेकी आणि सांस्कृतिक क्षेत्राची जाण…

महाराष्ट्र

फडवणीस महाराष्ट्र सोडून गोव्यात व्यस्त मग विरोधीपक्षनेत्याचा चार्ज कुणाकडे द्यावा?…

महाराष्ट्र

गोव्यात राष्ट्रवादी स्वबळावर; शिवसेनेसह समविचारी पक्षासोबत युती शक्य – प्रफुल…

महाराष्ट्र

पंतप्रधानांच्या पंजाब प्रवासातील घटना ही घातपाताचाच प्रयत्न – चंद्रकांत पाटील

महाराष्ट्र

फडणवीस भाजपचे प्रभारी म्हणून गोव्यात गेले आणि भाजपमध्ये फूट पडली; संजय राऊतांची खोचक…

महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेस पाचपैकी तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका लढवणार – शरद…

महाराष्ट्र

महाआवास अभियानांतर्गत योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी – पालकमंत्री अशोक चव्हाण

महाराष्ट्र

विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू करणार – वर्षा गायकवाड

Prev Next

Recent Posts

‘या’ कारणामुळे औंध, बाणेर, बालेवाडीतील…

Feb 1, 2022

ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं…

Jan 27, 2022

उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून देवेंद्र फडणवीस…

Jan 26, 2022

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण

Jan 24, 2022

कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्रिसूत्रीचे पालन…

Jan 24, 2022

१३ दिवसांच्या सुटीनंतर आजपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात शाळा…

Jan 24, 2022

…तर आज शिवसेनेचा पंतप्रधान असता; उद्धव ठाकरे यांचे…

Jan 24, 2022

नाशिकमध्ये कोरोनाशुन्य होईपर्यंत मोहीम स्तरावर काम करत…

Jan 23, 2022

प्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’…

Jan 23, 2022
Prev Next 1 of 167
More Stories

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण

Jan 24, 2022

कलावंत म्हणून मी सन्मान करतो, शरद पवारांकडून अमोल कोल्हेंची…

Jan 21, 2022

क्रीडा संस्कृतीस प्रोत्साहन मिळण्याकरिता क्रीडा संकुलांच्या…

Jan 21, 2022

अमोल कोल्हेंचा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार…

Jan 21, 2022

कोरेगाव नगर पंचायतीवर शिवसेनेची सत्ता; आमदार शशिकांत…

Jan 19, 2022

Follow Us On Instagram @firstmaharashtra1

  • Facebook Join us on Facebook
  • Twitter Join us on Twitter
  • Youtube Join us on Youtube
  • Instagram Join us on Instagram
  • About Us
  • Privacy Policy
©First Maharashtra. All Rights Reserved 2019-2021. Powered By K10 Media Solutions.
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • पिंपरी – चिंचवड
    • मुंबई
    • प. महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • विदर्भ
    • खान्देश
  • देश- विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • क्रिडा
  • कृषी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडिओ
  • इतर