Browsing Category

मुंबई

अधिवेशनात न्याय मिळतो का याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे – अजित…

राज्यात शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कांद्रा, द्राक्ष, सोयाबीन, हरभरा, कापूस ही पीकं

युती सरकार सीमावासियांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री…

मुंबई  : आझाद मैदान येथे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने धरणे आंदोलन सुरू आहे. सीमाभागातील अनेक

रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार हल्लाप्रकरणी एसआयटीमार्फत तपास सुरु – उपमुख्यमंत्री

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या अपघाती मृत्युप्रकरणी एसआयटीमार्फत तपास सुरु असून हे…

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या युती सरकार सदैव पाठीशी – चंद्रकांत पाटील

मुंबई : आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी कांदा प्रश्नावरून गोंधळ घातला. सभागृहाच्या पायऱ्यांवर

राज्य सरकार सीमा भागातील जनतेच्या पाठीशी ठाम – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची…

मुंबई : ‘राज्य सरकार महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील नागरिकांच्या पाठिशी ठामपणे उभे असून त्यांच्यावर कोणत्याही…

अंगणवाडी सेविका-मदतनीसांच्या आंदोलनाची दखल घेऊन प्रश्न तातडीने सोडवा – अजित पवार

राज्यात दोन लाखांहून अधिक अंगणवाडी सेविका व मदतनीस कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या न्याय्य

कांद्याच्या प्रश्नावरून सभागृहात गदारोळ…. विरोधक आक्रमक, तर कांदा खरेदी सुरु…

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधक शिंदे सरकारवर आक्रमक झाले.  कांदा प्रश्नावरुन सभागृहात

कांदा आणि कापूस उत्पादकांसाठी महाविकास आघाडीचा शिंदे -फडणवीस सरकारवर जोरदार…

आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस सुरवातीलाच आक्रमक ठरला. कांदा प्रश्नी विरोधक आक्रमक झाले आहेत.

अर्थव्यवस्थेला गती, युवकांना नोकऱ्या ही शासनाची प्राथमिकता – राज्यपाल रमेश बैस

मुंबई  : महाराष्ट्र हे देशातील एक अग्रगण्य राज्य आहे. राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत…

मराठी भाषेचे जतन करण्यासाठी युवा पिढीने पुढाकार घ्यावा, चंद्रकांत पाटील यांचे…

मुबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागामार्फत मराठी साहित्यात उल्लेखनीय कामगिरी